|| छत्रपती सुत्र ||
काळजी करुन दुःख कमी होत नाही तर कृती केल्यानेच त्या दुःखावर मात करता येते.
काळजी केल्याने कृतीसाठी आवश्यक ताकद वाया जाते आणि दुःख आहे तसेच राहते..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment