Saturday, 9 August 2014

काळजी आण कृती

|| छत्रपती सुत्र ||

काळजी करुन दुःख कमी होत नाही तर कृती केल्यानेच त्या दुःखावर मात करता येते.

काळजी केल्याने कृतीसाठी आवश्यक ताकद वाया जाते आणि दुःख आहे तसेच राहते..

© अनिल माने.

No comments:

Post a Comment