|| छत्रपती सुत्र ||
भुतकाळात जावुन कोणत्याही गोष्टींची पुन्हा नव्याने सुरवात करणे कुणालाही शक्य नाही
परंतु
आज सुरुवात करून आपला येणारा भविष्यकाळ चांगला करणे,
हे कुणालाही शक्य आहे.
सर्वच नसले तरी निदान काही बदल तरी माणसाच्या हातात असतातच..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment