|| छत्रपती सुत्र ||
झाडाला एकच पान असले तरी ते आपली सावली निर्माण करते,
कारण उन्हाच्या झळा त्याने अनुभवलेल्या असतात.
माणसानं यापेक्षा वेगळे काही करण्यापेक्षा,
आपणही कुणाच्यातरी आयुष्यात सावली कसे होऊ शकेल हा विचार करणे खरी माणुसकी ठरेल..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment