|| छत्रपती सुत्र ||
तुम्ही चुकीच्या वाटेवरुन चालत असाल तर तुमच्या शत्रुच्या संख्येत वाढ होईल,
कारण अशा वाटेवरुन चालताना तुम्ही चांगल्या माणसांशी शत्रुत्व घेत असता.
अशा वाटेवरुन माघारी फिरणेच योग्य आहे.
तुम्ही योग्य वाटेवरुन चालत असाल तरीही तुमच्या शत्रुच्या संख्येत वाढच होईल,
कारण अशा वाटेवरुन चालताना तुम्हाला वाईट माणसांशी शत्रुत्व घ्यावे लागते.
अशा वाटेवरुन माघारी न फिरता पुढे चालत राहणेच योग्य आहे..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment