|| छत्रपती सुत्र ||
या जगात कोणालाच निरर्थक समजु नका.
समाजावर जेव्हा नैसर्गिक संकटे,अपघात येतात
तेव्हा या समाजातील विचारवंत,तत्वज्ञानी,सज्जन माणसं निरुपयोगी ठरतात
आणि
समाजाने ज्यांना "टवाळखोर" म्हणुन हिणवलेले असते,
अशी चौकात बसुन टवाळक्या करणारी माणसंच उपयोगी ठरतात.
प्रत्येकात चांगुलपणा असतो.
आपल्या बघण्याची दृष्टी तशी पाहीजे..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment