Monday, 4 August 2014

दिवा आणि वात

|| छत्रपती सुत्र ||

दिव्याची वात नेहमी तेवत ठेवायची म्हटले तर वातीला सतत तेल पुरवावे लागतेच,
त्यासोबत वाऱ्यापासुन त्या वातीचे संरक्षण करण्यासाठी आडोसाही द्यावा लागतो.

माणसाच्या प्रगतीच्या दिव्याची वातही तशीच आहे.
तिला सतत ध्येयाचे तेल तर पुरवावे लागतेच,
त्यासोबत अपयशाच्या वाऱ्यापासुन संरक्षण करण्यासाठी प्रयत्नांचा आडोसाही द्यावा लागतो..

© अनिल माने.

No comments:

Post a Comment