|| छत्रपती सुत्र ||
वाटेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी अडथळ्यांचा सामना न करणाऱ्या माणसांपेक्षा
अडथळ्यांवर मात करुन जाणारी माणसे अधिक सुरक्षीत असतात.
आपले यश हे आपण प्राप्त केलेल्या पदावरून किंवा स्थानावरुन ठरवले जात नाही
तर
ते स्थान किंवा दर्जा मिळविण्यासाठी जे अडथळे पार करावे लागले त्यावरुन ठरतं..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment