|| छत्रपती सुत्र ||
आपल्या जवळ असणाऱ्या वाईट माणसांना दूर केल्याशिवाय,
आपल्यापासुन दूर असणाऱ्या चांगल्या माणसांना जवळ करता येत नाही.
ही चांगली माणसं त्यांच्या चांगल्या अनुभवामुळे नेहमीच आठवणीत राहतात.
माणसं सुगंधी फुलांनाच जवळ करतात,
दुर्गंधी फुलांना कोणी पाणी सुध्दा घालत नाही..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment