|| छत्रपती सुत्र ||
आयुष्यात अनेकदा येणाऱ्या संभ्रमाच्या प्रसंगांतुन मार्ग काढण्यासाठी नेहमी आपल्या कर्तव्याला महत्व द्या.
तुम्ही ज्यावेळी कर्तव्याला प्राधान्य देऊन धडपड चालु करता,
त्यावेळी बाकी साऱ्या संभ्रमाच्या समस्यांवर सुध्दा मार्ग निघायला सुरुवात होते..
@ अनिल माने.
===========================
No comments:
Post a Comment