|| छत्रपती सुत्र ||
प्रयत्नवादी लोक ध्येय पार करण्यात अपयशी ठरले तरी खचुन जात नाहीत,
आपले आणि ध्येयातील अंतर आपण कमी करु शकलो याबाबत ते आशावादी असतात.
प्रयत्नवादाला आशावादाची जोड असेल तर आपल्यातला आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि हीच ध्येयपुर्तीसाठी सर्वात आवश्यक असणारी गोष्ट आहे.
© अनिल माने.
===========================
No comments:
Post a Comment