Tuesday, 16 December 2014

ठेच

|| छत्रपती सुत्र ||

सरळ वर पाहुन पुढेच चालत राहणाऱ्यांना अधेमधे लागणाऱ्या ठेचा या कधीकधी आवश्यकच असतात.ठेच लागल्याशिवाय माणुस थांबत नाही.

ही ठेच माणसात आत्मपरिक्षणाची गरज निर्माण करते,आत्मपरीक्षणाने माणसाला आपल्या मागील चुका सुधारण्याचे भान येते.

© अनिल माने.
===========================

No comments:

Post a Comment