Tuesday, 16 December 2014

वणवा गैरसमजांचा

|| छत्रपती सुत्र ||

जंगलात पेटलेल्या वणव्यात जोपर्यंत पालापाचोळा येत असतो तोपर्यंत हा वणवा न विझता तसाच पेटत राहतो आणि जंगलाची राख करतो.

नात्यांमधे दुरावा निर्माण करणारा वणवा हा अशाच गैरसमज आणि अफवांच्या पालापाचोळ्यावर पेटत राहतो.हा पालापाचोळाच संपला की ही वणवाही आपोआप विझुन जातो.

© अनिल माने.
===========================

No comments:

Post a Comment