Tuesday, 16 December 2014

सातत्य

|| छत्रपती सुत्र ||

शेवटच्या घावाने दगड फुटला म्हणुन आधीच्या घावांचे काहीच महत्व नाही असे नाही.

प्रयत्नातील सातत्यच तुमच्या यशाचे कारण बनते.
जशी पाण्याची संततधार कठीण खडकाचीही माती करुन टाकते..

© अनिल माने.
=======================

No comments:

Post a Comment