|| छत्रपती सुत्र ||
शेवटच्या घावाने दगड फुटला म्हणुन आधीच्या घावांचे काहीच महत्व नाही असे नाही.
प्रयत्नातील सातत्यच तुमच्या यशाचे कारण बनते. जशी पाण्याची संततधार कठीण खडकाचीही माती करुन टाकते..
© अनिल माने. =======================
No comments:
Post a Comment