Tuesday, 16 December 2014

संवाद

|| छत्रपती सुत्र ||

गैरसमजाचा वणवा नात्यांचे जंगल जाळुन टाकतो.

हा वणवा जागच्या जागीच विझविण्यासाठी संवादाच्या सरी कोसळाव्याच लागतात.

© अनिल माने.
=======================

No comments:

Post a Comment