|| छत्रपती सुत्र ||
गैरसमजाचा वणवा नात्यांचे जंगल जाळुन टाकतो.
हा वणवा जागच्या जागीच विझविण्यासाठी संवादाच्या सरी कोसळाव्याच लागतात.
© अनिल माने. =======================
No comments:
Post a Comment