|| छत्रपती सुत्र ||
उसन्या बळावर लढणारे लोक दुर्बलतेचे पाईक आहेत.
उसने बळ घेऊन ओरडायला ताकत लागत नाही,खरी ताकत तर शांत रहायला लागते.
तुमचे शांत राहणे ही तुमची दुर्बलता नसुन ती उसन्या बळावर ओरडणाऱ्यांच्या आवाजावरील दणदणीत मात आहे.
© अनिल माने.
=========================
No comments:
Post a Comment