Tuesday, 16 December 2014

वर्चस्वाची लढाई

|| छत्रपती सुत्र ||

वर्चस्वाच्या लढाईत नैतिकतेचा अंत होतो.

सिंह एकटा असला तरी जंगलाचा राजाच असतो,
परंतु राजेपणाच्या वर्चस्वासाठी जेव्हा सगळे सिंह एकमेकांशी लढुन मरतात,तेव्हा जंगलातील लांडगेसुध्दा त्यांचे लचके तोडुन नेतात.

© अनिल माने.
===========================

No comments:

Post a Comment