|| छत्रपती सुत्र ||
वर्चस्वाच्या लढाईत नैतिकतेचा अंत होतो.
सिंह एकटा असला तरी जंगलाचा राजाच असतो,
परंतु राजेपणाच्या वर्चस्वासाठी जेव्हा सगळे सिंह एकमेकांशी लढुन मरतात,तेव्हा जंगलातील लांडगेसुध्दा त्यांचे लचके तोडुन नेतात.
© अनिल माने.
===========================
No comments:
Post a Comment