|| छत्रपती सुत्र ||
बोथट शस्त्रे रणांगणावरील लढाईत निरुपयोगी ठरतात,
परंतु त्यांना धार लावली तर त्यांचेही मुल्य वाढते.
स्पर्धेच्या युगात विचारांची धार नसलेले लोक मागे पडतात,
परंतु बुध्दीला विचारांची धार असेल तर ते स्पर्धेत विजयी होतात.
© अनिल माने.
===========================
No comments:
Post a Comment