|| छत्रपती सुत्र ||
संवाद हा नात्यांना जुळवुन ठेवणारा धागा आहे.हा धागा आहे तोपर्यंत नात्यांमधे जिव्हाळा असतो.
जेव्हा हा धागा सैल होईल तेव्हापासुन नात्यातील दरी वाढत जाते.
© अनिल माने. ===========================
No comments:
Post a Comment